न्यायव्यवस्थेवरील विश्वास उरलेला नाही:अरविंद सावंतांचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले- भ्रष्टाचार आणि विध्वंस हेच सरकारचे मॉडेल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, न्यायव्यवस्था, धर्मस्वातंत्र्य कायदा, नाशिकमधील रस्त्यांची अवस्था आणि संसदेच्या…
