इराणला घेरण्यासाठी रचले जातेय चक्रव्यूह; सविस्तर रिपोर्ट!  

युद्धाच्या उंबरठ्यावर मिडल ईस्ट मिडल ईस्टमध्ये सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून, लवकरच अमेरिका आणि इराण यांच्यात मोठ्या युद्धाची बातमी धडकू…

अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणासाठी निधी आला कुठून?:RTI कार्यकर्त्याची निवडणूक आयोगासह कर अधिकाऱ्यांकडे तक्रार; चौकशीची मागणी

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचे वडील आणि महाराष्ट्र शासनाचे निवृत्त कर्मचारी भगवान दीपके यांनी आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी…

तिरुपतीचा लाडू आज 311 वर्षांचा झाला:आधी चुलीवर बनवला जात होता प्रसाद; आता AI मशीन बनवत आहेत

जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिरात भक्तांना मिळणाऱ्या श्रीवारी लाडूच्या प्रसादाला आज 311 वर्षे पूर्ण होत आहेत. तीन शतके उलटूनही लाडूची…

वाराणसीच्या जगद्गुरुंचा संताप! राहुल गांधी आणि सहकाऱ्यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप; वाचा सविस्तर काय आहे प्रकरण  

काय आहे नेमके प्रकरण? ३१ जुलै २०२६ रोजी संसदेच्या आवारात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एक राजकीय निदर्शन केले होते. या आंदोलनादरम्यान…

पावसाचा फटका:आठ तालुक्यातील 57 हजार‎ हेक्टरवरील पिकांचे नुकसान‎, विक्रमी 40 मंडळांत अतिवृष्टींची झाली नोंद

अमरावती जिल्ह्यात ३० ते ३१ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार आणि काही तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप…

माझा आत्मा भटकत राहावा ही इच्छा:पत्नीला मृतदेहाला स्पर्शही करू देऊ नका; 52 वर्षीय लिपिकाची सहारनपूरमध्ये गोळी झाडून आत्महत्या

यूपीच्या सहारनपूरमध्ये एका ५२ वर्षीय पदवी महाविद्यालयातील लिपिकाने आत्महत्या केली आहे. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांनी घरातच पिस्तुलाने स्वतःला गोळी…

जेव्हा जज बोलतात… कॉलेजियमच्या पारदर्शकतेवर जस्टिस भुयान यांनी उपस्थित केले मोठे प्रश्न!

न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता आणि GenZ चा वाढता आवाज बदलती लोकशाही आणि नवा संघर्ष गेल्या १२ वर्षांच्या राजकीय प्रवासात देशातील संस्थांनी आपली…

चोपड्यात बापाचे अमानुष कृत्य:पोटच्या दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, 12 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू, 10 वर्षांचा मुलगा गंभीर

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्याच दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची…

भारतीय व्यापारी प्रथमच विनासामान चीनमध्ये:6 वर्षांनंतर भारत-तिबेट व्यापार सुरू; 2019 पासून तकलाकोटात अडकला कोट्यवधींचा माल

उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून 6 वर्षांनंतर भारत-तिबेट पारंपरिक व्यापार शनिवारी पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्या पथकात 16 भारतीय व्यापारी आणि 4…