
लेक अथियापेक्षाही भन्नाट आहे सुनील शेट्टीची लव्हस्टोरी!
मुबंई | सुनील शेट्टीची (Sunil Shetty) लेक अथिया हिचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. अथिया आणि केएल राहुल (K.L Rahul) यांचा हा प्रेमविवाह आहे. मात्र या दोघांच्या लव्हस्टोरीपेक्षा सुनील शेट्टीच्या लव्हस्टोरीची सध्या चर्चा होत आहे. 31 वर्षापूर्वी सुनील शेट्टीने मना कादरीशी लग्न केलं आहे.
मना आणि सुनील यांची पहिली भेट नेपियन सी रोडवरील पेस्ट्री पॅलेसमध्ये (Palace) झाली होती. पहिल्या नजरेत सुनील शेट्टींना मना आवडली होती. त्यानंतर मनाच्या बहिणीशी संपर्क वाढवत सुनीलने मना पर्यंत जाण्याचा मार्ग निवडला. त्या दोघांची मैत्री झाली.
ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या दोघांचं रिलेशनशिप 9 वर्षांपर्यंत सुरु होतं. त्यानंतर त्यांनी लग्नाचा विचार केला. 25 डिसेंबर 1991 साली मना कादरीशी सुनील शेट्टीनं लग्न (marriage) केलं. या दोघांचा विवाह अगदी थाटामाटात आणि हिंदू पद्धतीने झाला.
लग्नावेळी सुनील आणि मनाला त्यांच्या सांस्कृतिक फरकाबद्दल जाणीव होती. मना हीचे वडिल गुजराती मुस्लिम (Gujarati Muslims) तर आई पंजाबी हिंदू होती. सुनील हा देखील तुळू भाषिक होता. बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यापूर्वी लग्न केलेल्या अभिनेत्यांपैकी एक सुनील आहे.
महत्त्वाच्या बातम्या
More Stories
भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे....
ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?
[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी...
चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण
[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8...
‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज
[ad_1] मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, म्हणाले…
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी...
तांबेंच्या विजयामागे अजित पवार?; ‘या’ गोष्टीमुळे चर्चांना उधाण
[ad_1] मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. हा वाद पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून सुरु...