
राज्यात ६३,८१८ कोरोना मुक्त
मुंबई : सध्या देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सध्या आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह काही राज्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लावले आहेत.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ६७६ रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला.
राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६,९४,४८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकून ३४,६८,६१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३९२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८२.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
More Stories
5जी लाँचच्या आधीच स्वदेशी 6जीची तयारी
नवी दिल्ली : 5जी नेटवर्क लवकरच भारतात रोलआऊट होणार आहे. जीओ, एअरटेल, व्हिआय या तिन्ही कंपन्या आता 5जीच्या तयारीत व्यस्त...
संजय राठोडांना मंत्रिपद?; फडणवीसांनी दाखवले मुख्यमंंत्र्यांकडे बोट
पुणे : शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. पण, ज्या नेत्याविरोधात भाजपने आरोपाचा धुरळा उडवला होता, त्याच संजय...
प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश...
पॉपस्टार ओलिविया न्यूटन जॉनचे ७३ व्या वर्षी निधन
नवी दिल्ली : चित्रपटातील ७० च्या दशकातील सर्वात मोठ्या पॉप स्टारपैकी एक आणि चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिका आणि...
अखेर शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार
मुंबई : ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे ११ वाजता पार पडला....
मंत्र्यांनी आता राज्यातील विकासाची कामे करावीत
मुंबई : अखेर आज राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ...