
महाविकास आघाडीला झटका?; शुभांगी पाटील नॉट रिचेबल
नाशिक | नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी काँग्रेसकडून (Congress) अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. ही सगळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी आहे अशी चर्चा सुरू झाली त्यानंतर मविआने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली.
आता मविआला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातली उमेदवार शुभांगी पाटील यांचा नंबर नॉट रिचेबल येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. ही घटना ताजी असतानाच दुसरी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एकीकडे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोनही लागत नाहीये. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
More Stories
भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे....
ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?
[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी...
चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण
[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8...
‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज
[ad_1] मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, म्हणाले…
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी...
तांबेंच्या विजयामागे अजित पवार?; ‘या’ गोष्टीमुळे चर्चांना उधाण
[ad_1] मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. हा वाद पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून सुरु...