
“महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊन शिंदे सरकार कोसळेल”
मुंबई | शिवसेना (Shivsena) पक्ष नेमका कुणाचा आणि पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावरून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे.
येत्या 30 जानेवारी रोजी यासंदर्भातील महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आतापर्यंत झालेल्या युक्तिवादानुसार, ठाकरे गटाचं पारडं जड असल्याचं म्हटलं जातंय. अशात राष्ट्रवादीच्या नेत्याने केेलेल्या दाव्याने खळबळ माजलीये.
शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadnavis Goverment) काउंटडाउन सुरु झाल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे (Ncp) नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊन सरकार (Goverment) कोसळणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. मिटकरींच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे सरकारमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे, असा दावा करणारं ट्विट त्यांनी केलं आहे. येत्या शिवजयंतीपूर्वी महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार, असं भाकित मिटकरींनी वर्तवलं आहे.
19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात राज्यात मोठी उलथापालथ होणार की काय, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
More Stories
भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे....
ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?
[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी...
चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण
[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8...
‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज
[ad_1] मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, म्हणाले…
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी...
तांबेंच्या विजयामागे अजित पवार?; ‘या’ गोष्टीमुळे चर्चांना उधाण
[ad_1] मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. हा वाद पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून सुरु...