
भारताचा बांगलादेशावर विजय
नवी दिल्ली : भारताने आज महिला विश्वचषकात बांगलादेशवर दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. पण भारताच्या या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीमे एक मोछा विक्रम रचला आहे.
आतापर्यंत ही गोष्ट कोणालाही जमललेली नाही. आजच्या सामन्यात जेव्हा झुलनने पहिला चेंडू टाकला तेव्हाच तिने विक्रमाला गवसणी घातली होती. झुलनने आता २०० एकदिवसीय डावांमध्ये गोलंदाजी करण्याचा मोठा पराक्रम केला. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये ही गोष्ट कोणालाही जमलेली नाही. या सामन्यात झुलनने बांगलादेशकडून सर्वाधिक ३२ धावा करणा-या सलमा खातूनला बाद करत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर भारतीय संघाला अखेरची विकेटही झुलनने मिळवून दिली.
More Stories
कॉमेडियन राजू श्रीवास्तवचा ब्रेन डेड
नवी दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा अतिशय चिंताजनक झाल्याची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी...
आता संरपचाची निवड जनतेतूनच ; विधानसभेत विधेयक मंजूर
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावला आहे. आता राज्यात सरपंचाची निवड ही जनतेतूनच...
‘लाल सिंग चड्ढा’च्या वादादरम्यान आमिर खानने घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’या चित्रपटावरुन सध्या मोठा वाद उफाळला आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट खास चाललेला...
राज्याच्या विविध भागात ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’; नागरिकांचा चांगला प्रतिसाद
मुंबई : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक ११वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले....
आकाशवाणीचे जेष्ठ निवेदक गौतम पठ्ठेबहादूर यांचे निधन
12 वाजता होणार अंत्यसंस्कार नांदेड : विजयनगर येथील रहिवाशी तथा आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रासंगिक निवेदक गौतम पठ्ठेबहादूर यांचे आज १५...
औरंगाबादेत पोलिस-दरोडेखोर फिल्मीस्टाईल थरार
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील राहटगाव येथे काही दरोडेखोरांनी दगडफेक करून ट्रक चालकांना लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी त्या...