
गर्भपाताबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
मुंबई | उच्च न्यायालयाने (High Court) एका विवाहितेला 32 व्या आठवड्यात गर्भपात (Abortion) करण्याची परवानगी देत महत्त्वाचं मत नोंदवलं आहे. गर्भधारणा कायम ठेवायची की नाही, हे निवडण्याचा अधिकार स्त्रीला आहे. तसेच हा निर्णय केवळ तिच्या एकटीचा आहे, असं न्यायालयाने म्हटलंय.
सोनोग्राफीतून गर्भात गंभीर विकृती असून मूल शारीरिक व मानसिक व्यंग घेऊन जन्माला येणार असल्याचे उघड झाल्याने महिलेने उच्च न्यायालयात गर्भपाताची मागणी केली होती.
गर्भाची गंभीर विकृती लक्षात घेता, गर्भधारणेचा कालावधी काही फरक पडत नाही. याचिकाकर्त्याने एक माहितीपूर्ण निर्णय घेतला आहे. हे सोपं नाही. पण हा निर्णय त्याचा आहे आणि तो एकट्यानेच घ्यायचा आहे. स्त्रीला निवड करण्याचा अधिकार आहे. हा वैद्यकीय मंडळाचा अधिकार नाही, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती एस जी डिगे यांच्या खंडपीठाने 20 जानेवारीच्या निकालात वैद्यकीय मंडळाचं मत मान्य करण्यास नकार दिला की गर्भात गंभीर विकृती असली तरी गर्भधारणा जवळजवळ अंतिम टप्प्यात असल्याने ती संपुष्टात येऊ नये.
दोन्ही न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, गर्भाची गंभीर विकृती पाहता, गर्भधारणेचा कालावधी महत्त्वाचा नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
More Stories
भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे....
ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?
[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी...
चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण
[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8...
‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज
[ad_1] मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, म्हणाले…
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी...
तांबेंच्या विजयामागे अजित पवार?; ‘या’ गोष्टीमुळे चर्चांना उधाण
[ad_1] मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. हा वाद पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून सुरु...