
कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला म्हणाले…..
हवामान खात्याने नागपुरात जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तोपर्यंत बियाणांची पेरणी करु नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आगामी काही दिवसांमध्ये राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असेही आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मुंबई , रायगड , ठाणे , पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
More Stories
तिसरा अंक संपला
राज्यातले राजकीय नाट्य २१ जूनला सुरू झाले. मात्र, तब्बल आठ दिवस राज्यातला विरोधी पक्ष व या बंडाचा थेट लाभार्थी भाजप...
मुख्यमंत्री राजीनामा ?
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळून लावल्यानंतर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला असून, लगेचच मुख्यमंत्री थेट जनतेशी ऑनलाईन संवाद...
औरंगाबाद नामांतरावरून आघाडीत धुसफूस, शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध!
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार संकटात आले असताना दुसरीकडे औरगांबाद जिल्ह्याच्या नामांतरावरून आघाडीत धुसफूस सुरू झाले असल्याचे समोर आले आहे....
पेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होणार
लखनौच्या जीएसटी परिषदेत महत्वपूर्ण निर्णय शक्य नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा परिषदेची (जीएसटी कौन्सिल) बैठक येत्या शुक्रवारी लखनऊमध्ये पार...
उद्ध्वस्त महाराष्ट्राला वाली कोण?
महाराष्ट्र उन्हाने करपलेला आहे. मृग नक्षत्र संपले…. पुढच्या दोन्ही नक्षत्रांनी धोका दिला. तिकडे चेरापुंजीत चार हजार मि.मि. पाऊस कोसळून गेला....
ठाकरे समर्थक रस्त्यावर उतरणार, बुधवारी रॅली
नांदेड : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी दि.२६ जून रोजी जिल्ह्यातील सेना पदाधिका-यांची...