जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी आपले नामनिर्देशनपत्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे दाखल केले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ता. 26 फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु ता. 27 फेब्रुवारी ते एक मार्च हे तीन […]Read More
Category : Uncategorized
जातीय तणावातून निर्माण होणाऱ्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. असे हल्ले हे मानवतेच्या दृष्टिनेही लज्जास्पद असून यात कोणाचा तरी जीव जाणे ही प्रवृत्ती गंभीर आहे. जातीपातीच्या पलीकडे गावातील एकात्मता आणि सौहार्दता हाच विकासाचा मुळ पाया असून अशा वादांपेक्षा प्रत्येक गावाने विकासाच्या मुद्दयावर एकत्र येवून खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुढे सरसावणे अधिक महत्वाचे आहे, असे […]Read More
विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात. कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते, म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करुन घेण्यासाठी छोट्या गोष्टी, संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी व्यक्त केले. जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या विकास […]Read More
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : उर्ध्व पैनगंगा अंतर्गत उन्हाळी हंगामातील पाणीपाळीचे नियोजन –
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे उन्हाळी हंगाम सन 2020-21 मधील पाणीपाळ्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे जलसंपदा विभागाने जाहिर केले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वोनुमते विचार करुन उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीचे नियोजन केल्याप्रमाणे […]Read More
नांदेड जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची काॅग्रेसची जबाबदारी सावंत, राजूरकर, शिंदे यांच्यावर –
अर्धापूर : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीची काॅग्रेसने जय्यत तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले विश्वासु सहकारी माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूकर , काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजकीय चित्र पाहता काही जागा बिनविरोध निवडूण […]Read More
अर्धापूर : जिल्हा व तालुका प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. विवाह संबंधित सर्व संबंधित व्यक्ती, संस्था, अधिकारी यांना जिल्हाधिका-यांनी पत्र पाठवून बालविवाह न लावण्याचे सुचित केले आहे. याचा प्रत्यय अर्धापूर तालुक्यात आला आहे. तालुक्यातील वाहेदपूर या गावातील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अर्धापूर तालुका प्रशासनाला यश आले असून हा विवाह सोहळा […]Read More
सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या जिल्ह्यात काम पूर्ण होण्याआधीच राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोलमोडला; फुलवळ येथील घटना
फुलवळ: कंधार तालुक्यातील फुलवळ येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानकापासून हाकेच्या अंतररावर गेली काही महिन्यांपासून चालू असलेल्या पुलाचे काम पूर्ण होण्याअगोदर काल रात्री अचानक तो पूर्णपणे कोलमोडला असल्याने यात गुत्तेदाराचा हलगर्जीपणा झाला का , संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले याचे मात्र पितळ उघडे पडले आहे. या बाबाीकडे सार्वजनिक बांधकाममंत्री काय निर्णय घेतील हा येणारा काळच ठरविणार […]Read More
नायगाव : एक वर्षाच्या कालावधीत गडगा ग्रामपंचायतमध्ये १७ लाख ८७ हजार ३४३ रुपयाचा अपहार करणारे ग्रामसेवक महम्मद रफी पठाण यांच्या विरोधात नायगाव पोलिस ठाण्यात (ता. २६) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रश्न आमदार राजेश पवार यांनी विधानसभेत नेल्यानंतरच नायगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना जाग आली. मागच्या पाच वर्षांपासून गडगा ग्रामपंचायत वादग्रस्त ठरत आली असून सरपंच […]Read More
जिल्ह्याच्या विविध विकास कामामध्ये ग्रामीण भागात शेतीला पुरक उद्योगाची जोड देण्यात व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये दुग्धव्यवसाय हा अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडू शकेल. या व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी आता प्रत्येक तालुक्याला पुरेशा साधन सामुग्रीसह एक पशु चिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील असे, प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम […]Read More
सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. साहित्य अकादमी, पद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवान्वित कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने या दिनाला सुरुवात झाली ती मुळात भावी पिढीने मराठीचा-मातृभाषेचा वारसा पुढे नेटाने चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्वतपण टिकवावे या हेतूने. जगभरात हा दिन जिथे मराठी माणूस निवास […]Read More